शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

आरटीपीसीआरचे साडेतीनेश अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:22 AM

सकाळी स्त्राव घेतला की सायंकाळी नगरला पोहाेचतो. तेथे नंबरनुसार चाचणी होते आणि तिसऱ्या दिवशी उशिरा अहवाल अकोलेत येतो. रुग्णपर्यंत ...

सकाळी स्त्राव घेतला की सायंकाळी नगरला पोहाेचतो. तेथे नंबरनुसार चाचणी होते आणि तिसऱ्या दिवशी उशिरा अहवाल अकोलेत येतो. रुग्णपर्यंत अहवाल पोहोचण्यास चौथा दिवस उजाडतो. तोपर्यंत बाधित रुग्ण गावात, बाजारपेठेत फिरत राहतो. रुग्णवाढीचे हे एक प्रमुख कारण असून आरटीपीसीआर चाचणी यंत्रणा तालुका स्तरावर उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे.

दोन तीन आठवड्यापूर्वी नगरवरुन रिपोर्ट यायला पाच-सहा दिवस लागत होते. आता तीन दिवसात रिपोर्ट येतात. पण सुट्टी आडवी आली की अहवाल दिरंगाईने प्राप्त होतात.

चाचणीसाठी स्त्राव घेतल्यानंतर संबंधिताच्या हातावर शिक्का मारायचा व त्यास जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात ठेवायचे, असा प्रस्ताव आला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू दिसत नाही. कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीच्या चाचण्या वाढवल्यास संसर्ग कमी होईल आणि वेळत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.