शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

पंकजा मुंडे यांचा निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 10:01 PM

पाथर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त करून यापुढील काळात त्यांनी ‘त्या’ ठिकाणीच मेळावा घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त करून यापुढील काळात त्यांनी ‘त्या’ ठिकाणीच मेळावा घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.पत्रकारांशी बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगड आता खºया अर्थाने राजकारणापासून मुक्त झाला आहे. वादाला आता कायमची मुक्ती मिळाली आहे. भगबानबाबांच्या मनात जे होते, ते आता घडले आहे. यापुढील काळात भगवानगडाची ओळख आता पैठण, पंढरपूर व आळंदी सारखी होईल. गडावर आता कोणता व्हीआयपी येणार, याची आता चर्चा होणार नाही. गडावर येणाºयांनी आता भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घ्यावे, कोणतीही अपेक्षा ठेवू नये. भगवानगडाने आतापर्यंत जे भोगले, ते फार भोगले. आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. आजच्या त्यांच्या सभेत त्यांनी जे संस्कृत सुभाषित म्हटले, त्याचा अर्थ मला चांगला समजतो. कोणी कृष्णाने सांगितलेला संदेश सांगत असले, तरीही आपण मनुष्य आहोत, हे लक्षात ठेवावे. सुदर्शन चक्र मी हातात घेतलेले नाही. बारामतीचे हस्तक असल्याचा शास्त्रींवर आरोब होतो. याबाबत शास्त्री यांनी मात्र मौन बाळगत काळच उत्तर देईल, असे स्पष्ट केले.