शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

नगरमध्ये कायदा-सुव्यवस्था आहे का? आमदार संग्राम जगताप भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 3:36 PM

जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही. कायदा सुव्यवस्था हा प्रकार येथे आहे का? असा संतप्त सवाल आमदार संग्राम जगताप यांनी थेट पालकमंत्र्यांनाच केला.

अहमदनगर : नगर जिल्ह्यात परवा महिलेची हत्या झाली. थेट सुपारी देण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. याशिवाय दिवसाढवळ्या शहरातील नागरिकांची घरे फोडली जातात. केडगावात चोºयांचे प्रमाण एवढे वाढले आहे की स्वत:लाच स्वत:चे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. म्हणजे या शहरात, जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही. कायदा सुव्यवस्था हा प्रकार येथे आहे का? असा संतप्त सवाल आमदार संग्राम जगताप यांनी थेट पालकमंत्र्यांनाच केला.गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी शहरातील कायदा-सुव्यवस्था व महापालिका प्रशासनाच्या कारभारावर आ. जगताप यांनी ताशेरे ओढले. सुपारी देऊन हत्या करण्यापर्यंतच्या घटना या शहरात सुरू आहेत. दिवसाढवळया दरोडेखोर घरे फोडतात. केडगावात गेल्या महिन्यापासून चोºयांचे प्रकार होत आहेत. पोलीस दखल घेत नाहीत म्हणून तरूणच दिवसा-रात्री गस्त घालतात. शहरात काल एका ठिकाणी चोरी झाली तर फिर्याद न देण्याचा सल्ला पोलिसांनी संबंधितांना दिला. म्हणजे या शहरात पोलिसांचा काही धाक आहे की नाही, असा सवाल जगताप यांनी पालकमंत्र्यांना विचारला. महापालिका हद्दीतील मोकाट जनावरांचे प्रश्न, रस्त्याचा प्रश्न याबाबत कित्येक दिवसांपासून पाठपुरावा करूनही आयुक्त दखल घ्यायला तयार नाहीत, अशी तक्रार त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी