शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

सरपंच, ग्रामसेविकेविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:26 AM

शेणीत ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच सत्यभामा जाधव, तत्कालीन ग्रामसेविका अरुणा गंभिरे यांनी १ एप्रिल २०१८ ते २७ डिसेंबर २०१९ ...

शेणीत ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच सत्यभामा जाधव, तत्कालीन ग्रामसेविका अरुणा गंभिरे यांनी १ एप्रिल २०१८ ते २७ डिसेंबर २०१९ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी, १४ वा वित्त आयोग आणि पाणीपुरवठा या खात्यांमधील एकूण १ लाख ८० हजार २५८ रुपयांचा नियमबाह्य खर्च केला आहे. यात झालेल्या कामांचे मूल्यांकन व पूर्णत्वाचा दाखला न घेताच पूर्ण केलेले व्यवहार, ग्रामपंचायत घरपट्टी व इतर कर जमा केलेले असताना ते ग्रामनिधी खात्यात वर्ग न करता खर्च करणे या व इतर व्यवहारात झालेल्या नियमबाह्य खर्चाबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गणपत धांडे यांनी राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजूर पोलीस ठाण्यात जाधव व गंभिरे यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार करत आहेत.