शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशाला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 6:19 PM

शिक्षक हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे़ ११ मार्चपर्यंत प्रवेशाची मुदत होती़ मात्र, आता ३० मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे,

अहमदनगर : शिक्षक हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे़ ११ मार्चपर्यंत प्रवेशाची मुदत होती़ मात्र, आता ३० मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली़जिल्ह्यातील विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत तत्वावरील शाळांमधील पहिलीच्या प्रवेशाच्या २५ टक्के जागा आरटीईनुसार मागासवर्गीय, तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात़ या जागांवर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे़ आरटीईनुसार प्रवेशास पात्र असलेल्या शाळांमध्ये उपलब्ध जागांची नोंदणी व त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया ८ ते २२ फेबु्रवारी या कालावधीमध्ये पार पडली. त्यानंतर आॅनलाईनपद्धतीने अर्ज करण्यासाठी २५ फेबु्रवारी ते ११ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती़ मात्र, आता ही मुदत वाढवून ३० मार्चपर्यंत करण्यात आली आहे़तालुकानिहाय आलेले अर्जच्अकोले - २३१, जामखेड- २२, कोपरगाव- ३४३, कर्जत - ११०, नगर - ५५१, नेवासा - ३८३, पारनेर - २२१, राहुरी - २३२, राहाता - ४३४, शेवगाव - १७०, संगमनेर - ४७४, श्रीगोंदा - १०५, श्रीरामपूर - ४२८, नगर महापालिका शाळा - ७९३़साडेतीन हजार जागा राखीवच्जिल्ह्यातील ४०० शाळांमधून आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत़ या शाळांमधील ३ हजार ६०६ जागा राखीव असून, त्यापैकी पूर्वप्राथमिक वर्गाच्या २१ आणि प्राथमिकच्या इयत्ता पहिली वर्गाच्या ३ हजार ५८५ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत़ या राखीव जागांसाठी ४ हजार ७१८ अर्ज आॅनलाईन प्राप्त झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर