शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

दुष्काळाच्या झळा : टँकरची द्विशतकाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:25 AM

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८२ टँकरने साडेतीन लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे.

अहमदनगर : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८२ टँकरने साडेतीन लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे.यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आॅक्टोबरअखेरच टँकरने शंभरी पार केल्याने दुष्काळी स्थितीची प्रचिती येते. त्यानंतर नोव्हेंबरच्या २० तारखेपर्यंत टँकरचा आकडा १८२ वर पोहोचला आहे. सध्या आठ तालुक्यांमध्ये १४६ गावे व ७४८ वस्त्यांवरील ३ लाख ४९ हजार ५६० नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सर्वाधिक ७३ टँकर पाथर्डी तालुक्यात, त्यानंतर ३२ टँकर पारनेर, तर २६ टँकरने संगमनेर तालुक्याला पाणी दिले जात आहे. यासाठी १७ शासकीय व १६५ खासगी टँकर वापरले जात असून या सर्व गावांसाठी दररोज सुमारे ७० लाख लिटर पाण्याचा वापर होत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर