शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

साधनेमुळे मन निर्मळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 1:51 PM

महावीर कथेमुळे आत्मज्योत प्रकट होते. महापुरुषांच्या कथा अनुकरणीय, संस्मरणीय असतात. या कथांमुळे माणूस जयवंत होऊ शकतो. म्हणून महापुरुषांचा आदर्श घ्यावा. काही केल्यामुळे काही मिळेल असा भाव ठेवू नये. अध्यात्मात निरपेक्ष भाव असावा.

सन्मतीवाणीमहावीर कथेमुळे आत्मज्योत प्रकट होते. महापुरुषांच्या कथा अनुकरणीय, संस्मरणीय असतात. या कथांमुळे माणूस जयवंत होऊ शकतो. म्हणून महापुरुषांचा आदर्श घ्यावा. काही केल्यामुळे काही मिळेल असा भाव ठेवू नये. अध्यात्मात निरपेक्ष भाव असावा. महापुरुषांचा आदर्श सतत डोळ्यापुढे ठेवून आपण आपले आयुष्य घालवावे. निरपेक्ष भावाने कोणतीही साधना केली तर त्याचे  फळ मिळते. साधनेमुळे मन निर्मळ होते. महावीरांनी बारा वर्ष तपश्चर्या केली. साधनेमुळे कर्मातून मुक्त होता येते. साधू संगतीने संयमवृत्ती शिकावयास मिळते. संयमाने जीवनात बदल होतो. कोणाचाही सूड घेण्याची भावना ठेवू नका. सर्वांविषयी स्नेहभाव असावा तरच एकमेकांची मने जुळतील. स्नेहभाव परस्परांतील वैर नष्ट करतो. जेथे जेथे घमंड आहे, गर्व आहे, तेथे प्रकाशाची ज्योत पेटत नाही. क्रोध आणि क्रू रतेने नरक प्राप्त होतो.जयमलजी महाराज साहेबांची ३१० जयंती साजरी होत आहे. जयमलजी यांनी लिहिलेली साधू वंदना दररोज म्हटली पाहिजे. साधूंच्या चरणांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. प्रेम असेल तर प्रत्येक घर स्वर्ग होऊ शकते. जयमलजी  यांनी कठोर साधना केली. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. त्यांनी जैन धर्माचा प्रसार केला. त्यांना निद्राविजेता असे म्हणत. कारण ते कधी कधी झोपत नव्हते. बैठ्या अवस्थेत त्यांना झोप घेण्याची सवय होती. महापुरुष हे दीपस्तंभ असतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण वागले पाहिजे.- पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर