शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

शेतीचा वाद...झोपेतच केला घात, जामखेड तालुक्यातील साकतला एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:44 PM

जामखेड : शेतीच्या वादातून भावकीच्या दोन गटात आठ दिवसांपूर्वी लाठी, काठी, दगडाने जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एका युवकाच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उपचारासाठी अहमदनगर येथील रूग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू  शनिवारी (दि.२३) झाला.  या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

जामखेड : शेतीच्या वादातून भावकीच्या दोन गटात आठ दिवसांपूर्वी लाठी, काठी, दगडाने जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एका युवकाच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उपचारासाठी अहमदनगर येथील रूग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू  शनिवारी (दि.२३) झाला.  या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत जामखेड पोलिसात मयताचा भाऊ अमोल अशोक वराट याने फिर्याद दिली आहे. १६ मे रोजी सकाळी दहा वाजता साकत शिवारात वडील अशोक वराट यांनी आरोपी किरण वराट,  सुदाम वराट, विजय वराट, अजय वराट, उध्दव वराट, विनोद वराट, बाळू उर्फ गणेश वराट यांना आपण सर्वांची शेती मोजणी करून घेऊ म्हणजे वाद मिटेल असे सांगितले होते. याचा राग आल्याने किरण वराट याने शिवीगाळ करून दमदाटी केली व काटा काढण्याची धमकी दिली.        वस्तीवर बाहेर झोपलेला भाऊ ओमकार अशोक वराट हा झोपेत असताना अजय व किरण वराट यांनी त्याच्या हातातील दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला नगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार घेत असताना भाऊ अमोल याचा शनिवारी मृत्यू झाला. पोलिसांनी मयताचा भाऊ अमोल वराट याच्या फियार्दीवरून सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक केली आहे.