शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

विनाकारण फिरणाऱ्यांना ५ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:21 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने १४ एप्रिल ते १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर ...

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने १४ एप्रिल ते १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहारांना बंदी आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करत तपासणी सुरू केली आहे. काही ठिकाणी नागरिक विनाकारण नियमांचे उल्लंघन करत घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत. अशा लोकांची चौकशी करत पोलीस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत. नगर शहरात गुरुवारी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरून नियम तोडणाऱ्या विरोधात कारवाई केली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरावर पथकांची स्थापना करण्यात आली असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.