शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

संपूर्ण कर्जमाफीला ठेंगा, सरकारचा विचार नसल्याचे लेखी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 05:41 IST

सत्तेत असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गेली पाच वर्षे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी लावून धरली आहे.

- मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : सत्तेत असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गेली पाच वर्षे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी लावून धरली आहे. पण त्यांचाच पक्ष सत्तेत असलेल्या भाजप-सेना सरकारने मात्र संपूर्ण कर्जमाफीला शेवटच्या अर्थसंकल्पनांतरही ठेंगच दाखविला आहे.शिवसेनेचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे, काँग्रेसचे डॉ. सुधीरतांबे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीबाबत शुक्रवारी विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला होता. त्यालामदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुखयांनी लेखी उत्तर दिले. २८ जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. ३१ मे २०१९ अखेरपर्यंत ५० लाख २७ हजार खातेदारांना २४ हजार १०२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ४३ लाख ७६ हजार लाभार्थ्यांना १८ हजार ४५७ कोटी ४० लाख रुपयांचा लाभ दिला आहे, असे सांगतानाच संपूर्ण कर्जमाफीबाबत विचार नसल्याचे मंत्र्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.४ हजार ४६१ कोटींचे दुष्काळ अनुदानराज्यातील दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांसाठी ४ हजार ९०९ कोटी ५१ लाखांचा निधी वितरित केला आहे. त्यापैकी ६६ लाख ८८ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात ४ हजार ४६१ कोटी २० लाखांचा निधी वर्ग केल्याचे मंत्री देशमुख यांनी विधान सभेतील एक उत्तरात सांगितलकर्जमाफीच्या आकडेवारीचा घोळदरम्यान कर्जमाफी योजनेच्या आकडेवारीचा दोन वषार्नंतरही घोळत घोळ सुरू आहे. त्यामुळे किती शेतकºयांनी कर्जमाफीचा अर्ज केले, किती जणांना कर्जमाफी मिळाली, किती जण राहिले याची अधिकृत आकेडवारीच सरकारी यंत्रणांकडे नाही.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार