शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

संपूर्ण कर्जमाफीला ठेंगा, सरकारचा विचार नसल्याचे लेखी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 05:41 IST

सत्तेत असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गेली पाच वर्षे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी लावून धरली आहे.

- मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : सत्तेत असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गेली पाच वर्षे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी लावून धरली आहे. पण त्यांचाच पक्ष सत्तेत असलेल्या भाजप-सेना सरकारने मात्र संपूर्ण कर्जमाफीला शेवटच्या अर्थसंकल्पनांतरही ठेंगच दाखविला आहे.शिवसेनेचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे, काँग्रेसचे डॉ. सुधीरतांबे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीबाबत शुक्रवारी विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला होता. त्यालामदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुखयांनी लेखी उत्तर दिले. २८ जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. ३१ मे २०१९ अखेरपर्यंत ५० लाख २७ हजार खातेदारांना २४ हजार १०२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ४३ लाख ७६ हजार लाभार्थ्यांना १८ हजार ४५७ कोटी ४० लाख रुपयांचा लाभ दिला आहे, असे सांगतानाच संपूर्ण कर्जमाफीबाबत विचार नसल्याचे मंत्र्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.४ हजार ४६१ कोटींचे दुष्काळ अनुदानराज्यातील दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांसाठी ४ हजार ९०९ कोटी ५१ लाखांचा निधी वितरित केला आहे. त्यापैकी ६६ लाख ८८ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात ४ हजार ४६१ कोटी २० लाखांचा निधी वर्ग केल्याचे मंत्री देशमुख यांनी विधान सभेतील एक उत्तरात सांगितलकर्जमाफीच्या आकडेवारीचा घोळदरम्यान कर्जमाफी योजनेच्या आकडेवारीचा दोन वषार्नंतरही घोळत घोळ सुरू आहे. त्यामुळे किती शेतकºयांनी कर्जमाफीचा अर्ज केले, किती जणांना कर्जमाफी मिळाली, किती जण राहिले याची अधिकृत आकेडवारीच सरकारी यंत्रणांकडे नाही.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार