शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले; नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 14:43 IST

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या अकरा मोरया द्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला.  धरणाकडे 3000  पाण्याची आवक सुरू आहे. 

 राहुरी (जि. अहमदनगर) : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून आज  सकाळी दहा वाजता 11 मो-याद्वारे 2000 क्‍युसेकने जायकवाडीकडे पाणी झेपावले. मुळा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी  कळ दाबल्यानंतर पाणी सोडण्यात आले.

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या अकरा मोरया द्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला.  धरणाकडे 3000  पाण्याची आवक सुरू आहे.  मुळा धरणावर असलेला भोंगा वाजवल्यानंतर पाणी सोडण्यात आले. मुळा धरणातून पाणी विसर्ग सुरू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी यापूर्वीच काढून ठेवल्या आहेत. मुळा धरणातून पाणी सोडल्यामुळे विहिरीचे पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात आज अखेल 25 हजार 500  इतका पाणी साठा असुन 3 हजार क्युआने आवक सुरू असुन  नदिपाञात दोन हजार क्युसेक ने, डाव्या कालव्याद्वारे मुसळवाडी तलावात 150 क्युसेक तर उर्जा निमिर्तीसाठी उजव्या कालव्याद्वारे 500 क्युसेक ने पाणी सोडल्यात आले. -सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे अहमदनगर

टॅग्स :WaterपाणीDamधरण