शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

दोन परदेशी नागरिकांना १३ मेपर्यंत पोलीस कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:15 IST

पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून नगर जिल्ह्यातील वेगवेळ्या भागात वास्तव्य केलेल्या दोन परदेशी नागरिकांना न्यायालयाने १३ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर तिघा भारतीयांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अहमदनगर : पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून नगर जिल्ह्यातील वेगवेळ्या भागात वास्तव्य केलेल्या दोन परदेशी नागरिकांना न्यायालयाने १३ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर तिघा भारतीयांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.या पाच नागरिकांना रुग्णालयातून सोडल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. शुक्रवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. याआधी २६ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्ली दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जैबुती, फ्रान्स, आयव्हरी कोस्ट, घाणा इंडोनेशिया या देशातून आलेले २९ परदेशी व त्यांच्याबरोबर सहा भारतीय नागरिक असे ३५ जण नगर , जामखेड, नेवास येथे राहिले होते. त्यांच्याविरुदध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यातील काही जणांना करोनाची लागण झाली होती. तर काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील २६ परदेशी, तीन भारतीय अशा २९ जणांना अटक झाली आहे.  तर इंडोनेशिया व जैबुती येथे दोघांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. त्यात दोघे इन्स्टिट्यूटशन क्वारंटाईन होते. या दोघांसह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान येथील तिघे असे पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आतापर्यत तीनही गुन्हयात ३४ जणांनी अटक झाली आहे. एक परदेशी नागरिक क्वारंटाईन आहे. त्याला सोडण्यात आल्यानंतर अटक करण्यात येणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस