शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ठाकरे सरकार करंटे; देवयानी फरांदे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:10 IST

तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी हेच राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोना महामारीच्या काळात सामान्य लोकांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे हे सरकार करंटे असल्याची टिका भाजपच्या प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

अहमदनगर : तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी हेच राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोना महामारीच्या काळात सामान्य लोकांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे हे सरकार करंटे असल्याची  टिका भाजपच्या प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

नगर शहर भाजपच्या कार्यकतार् शिबीरात रविवारी फरांदे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे केवळ पदावर आहेत. सरकार चालिवण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. तीन पक्षांचे हे सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून कधीही पडेल. त्यासाठी आम्हाला स्वप्न बघायची किंवा प्रयत्न करायचीही गरज राहणार नाही.

सामान्य लोकांना दिलासा देण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करीत आहे. वीज बिलामध्ये माफी दिली जात नाही. मात्र मुद्रांक शुल्कात सवलत देऊन सरकारने बिल्डरांचे भले केल्याचे आरोपही फरांदे यांनी यावेळी केला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण