शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

ठाकरे सरकार करंटे; देवयानी फरांदे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:10 IST

तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी हेच राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोना महामारीच्या काळात सामान्य लोकांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे हे सरकार करंटे असल्याची टिका भाजपच्या प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

अहमदनगर : तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी हेच राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोना महामारीच्या काळात सामान्य लोकांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे हे सरकार करंटे असल्याची  टिका भाजपच्या प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

नगर शहर भाजपच्या कार्यकतार् शिबीरात रविवारी फरांदे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे केवळ पदावर आहेत. सरकार चालिवण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. तीन पक्षांचे हे सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून कधीही पडेल. त्यासाठी आम्हाला स्वप्न बघायची किंवा प्रयत्न करायचीही गरज राहणार नाही.

सामान्य लोकांना दिलासा देण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करीत आहे. वीज बिलामध्ये माफी दिली जात नाही. मात्र मुद्रांक शुल्कात सवलत देऊन सरकारने बिल्डरांचे भले केल्याचे आरोपही फरांदे यांनी यावेळी केला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण