शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

उसाला ३४०० रुपये दर मिळण्यासाठी राहुरीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 17:58 IST

यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३४०० रूपये भाव देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राहुरी : यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३४०० रूपये भाव देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.स्वाभिमानी संघटनेच्या वतीने निवासी तहसीलदार गणेश तळेकर व पोलीस उपनिरिक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले. साखर कारखाने सुरू झाले असून साखर कारखान्यांनी सर्वाधिक भाव देऊ असे सांगून शेतक-यांची दिशाभूल केली आहे़शेतकºयांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता साखर कारखान्यांनी भाव जाहीर करावा अन्यथा कारखाने बद पाडू, असा इशारा राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला.प्रकाश देठे म्हणाले, ऊस उत्पादनावरील खर्च वाढला असून कमीतकमी भावात ऊस लाटण्याचा कारखानदारीचा उद्योग आहे. शासन व कारखानदाराने बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन छेडून जाब विचारला जाईल, असा इशारा देठे यांनी दिला. यावेळी देवेंद्र लांबे, संदीप खुरूद, ज्ञानेश्वर क्षिरसागर, दिनेश वराळे, अरूण डौले, सुनिल इंगळे यांची भाषणे झाली. आंदोलनात सतीश पवार, सचिन म्हसे, भाऊसाहेब गटकळ, विजय तोडमले, संदीप शिरसाट, विजय तोडमल, काका राजदेव, किशोर वराळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीRahuriराहुरी