शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

राधाकृष्ण विखे म्हणतात...सरकारमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही; त्यांनी भाजपची चिंता करु नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:41 IST

राज्यातील आघाडी सरकारमध्ये सध्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्यांनी भाजपची चिंता करु नये, अशी टीका भाजपचे माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.

लोणी : राज्यातील आघाडी सरकारमध्ये सध्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्यांनी भाजपची चिंता करु नये, अशी टीका भाजपचे माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारला पूर्णत: अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर लोणी बुद्रूूूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.२२ मे) आ.विखे यांच्या नेतृत्वाखाली फिजीकल डिस्टसिंगचा नियम पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार विखे बोलत होते.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी  भाजपच्या आंदोलनावर टीका केली होती.  थोरात यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेताना आ.विखे म्हणाले, काँग्रेसचे सरकारमध्ये अस्तित्वच आता कुठे दिसत नाही. त्यामुळे त्यांनी भाजपची चिंता करु नये. नगर जिल्ह्यात सरकारचे तीन मंत्री आहेत. असे असताना नगर जिल्ह्यातील जनतेला हे दिलासा देवू शकले नाहीत. शेतक-यांसह जिल्ह्यातील जनता त्यांनी वा-यावर सोडली, असा आरोपही विखे यांनी केला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण