शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

भगरीच्या पीठातून १७ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 15:25 IST

उपवासाला भगरीच्या पीठाचे पदार्थ खाल्याने १७ जणांचा विषबाधा झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरात शनिवारी रात्री घडली. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारली आहे.

 म्हैसगाव : नवरात्राच्या उपवासाला भगरीच्या पीठाचे पदार्थ खाल्याने १७ जणांचा विषबाधा झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरात शनिवारी रात्री घडली. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारली आहे.

म्हैसगाव  व परिसरातील कोळेवाडी ताहराबादमध्ये नवरात्रीच्या उपवासामध्ये भगरीचा वापर केला  जातो. उपवासाचा पहिला दिवस असल्याने शनिवारी रात्री अनेकांनी भगरीच्या पीठाचे पदार्थ केले. यानंतर अनेक महिलांना व पुरुषांना उलटी, जुलाब, मळमळ होणे, चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास होवू लागला. खाजगी डॉक्टरकडे जावून त्यांनी उपचार घेतले. रात्री उशीरा रुग्णांची संख्या वाढू लागली. लक्षणे ही सर्व रुग्णांना सारखी दिसत असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय खाल्ले ही चौकशी केल्यावर ही बाब उघड झाली.

म्हैसगाव येथील खाजगी डॉक्टरांकडे जवळपास १५ महिला व दोन पुरुषांनी उपचार घेतले.  शनिवारी रात्री काही महिलांना त्रास जाणवू लागला. सर्व रुग्णांना सारखेच लक्षणे दिसत होती. त्यांच्यावर तातडीने उपचार केले आहेत. खाद्य पदार्थातून हा प्रकार झाला आहे, असे डॉ. एम. डी. कवडे यांनी सांगितले.

            

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरfood poisoningअन्नातून विषबाधाRahuriराहुरी