शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शिर्डीत धावपट्टीवरून विमान घसरले, मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 22:54 IST

मुंबईहून आलेले विमान शिर्डी विमानतळावर उतरताना धावपट्टी सोडून बाहेर गेले़ सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळली आहे़ ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

 शिर्डी - मुंबईहून आलेले विमान शिर्डी विमानतळावर उतरताना धावपट्टी सोडून बाहेर गेले़ सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळली आहे़ ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.सध्या शिर्डीहून मुंबई व हैद्राबाद विमानांची प्रत्येकी एक-एक फेरी होते़ सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास मुंबईहून आलेले एअर अलाएन्सचे विमान धावपट्टी सोडून जवळपास शंभर फूट बाजूच्या रिकाम्या जागेत गेले़ वैमानिकाचे विमानाच्या गतीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते़ मूळ धावपट्टीवर विमान लॅन्ड होण्याऐवजी रेखा एरियासाठी उभारलेल्या विस्तारीत धावपट्टीच्या पुढे शंभर फूट हे विमान गेले़ या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला़ ७२ आसनी असलेल्या या विमानातून ४२ प्रवासी प्रवास करीत होते़या घटनेनंतर मुंबईला जाणाऱ्या विमानाबरोबरच हैद्राबादला जाणाºया विमानाचे उड्डाणही रद्द करावे लागले. उशीर झाल्याने व शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा नसल्याने हैद्राबादचे विमान रद्द करण्यात आले़ यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली़ साईबाबांच्या आशीर्वादाने वाचलो, अशी प्रतिक्रिया विमानातील काही प्रवाशांनी दिली.....प्राथमिक माहितीनुसार या घटनेत वैमानिकाची चूक दिसते़ विमान योग्य जागेवर लॅन्ड न झाल्याने ही घटना घडली़ यात कोणतीही हानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत़ या घटनेचा अहवाल मागितला आहे़ विमानतळ विकास कंपनीच्या वतीने या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे़-सुरेश काकाणी, व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.------------जेथे रन-वे संपतो तेथून हे विमान १०० फूट पुढे गेले. परंतु वैमानिकाच्या प्रसंगावधनाने पुढील अनर्थ ेटळला.-विरेन भोसले, संचालक, शिर्डी विमानतळ....फोटो-डेस्क.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरairplaneविमान