सोबलेवाडी येथील शेतकरी बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याने आमदार विजय औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...
संगमनेरमध्ये मागील अनेक वर्षांपासून दमदाटीचं राजकारण सुरू असून तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे, त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास मी संगमनेरमधून निवडणूक लढवेन, अशी घोषणा सुजय विखेंनी केली होती. ...
श्रीगोंदा : प्रसुतीदरम्यान विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर मृत विवाहितेचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली ...
अहमदनगर : मे महिन्यात खर्या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली ...
अहमदनगर : १५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, शुक्रवार (दि़१९) पासून पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा़ बी़ एऩ शिंदे यांनी व्यक्त केला आहे़ ...
मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर एका ठिकाणची शेतजमीन उचलून चक्क दुसर्या ठिकाणी नेण्याचा प्रताप श्रीरामपूरच्या भूमी अभिलेख कार्यालयाने करून दाखविला आहे. ...