दुचाकी व सोफासेट घेण्यासाठी माहेरहुन २ लाख रूपये आणावेत म्हणुन पती प्रमोद बाळासाहेब सिनगर, सासु हिराबाई बाळासाहेब सिनगर व सासरे बाळासाहेब अहिलाजी सिनगर हे मयत प्रियंकाचा सतत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून, उपाशी पोटी ठेऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होते ...
आणखी १० दिवसांनी कर्जमुक्ती सोहळ्याची महिनापूर्ती होईल. या सोहळ्यात व नंतरही पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी याद्या प्रसिद्ध होण्याबाबत वायदे केले. पण मंत्र्यांचे मोठे वायदे खोटेच ठरले आहेत. एवढेच नाही तर कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिलेल्या २८ पैकी फक ...
थकबाकीदार शेतक-यांना कर्जमुक्त झाल्याचे शासकीय प्रमाणपत्रही मिळाले. मात्र, अद्याप एकही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकला नाही. शेतक-यांच्या नावावर कर्जाचा बोजा अजूनही तसाच आहे. कारण सरकारनेच कर्जमाफीच्या याद्या बनविताना मेख मारुन ठेवली आहे. ...
कृषीपंपाच्या थकीत बिलावरील व्याज व दंड यात सवलत देऊन वीजबिलाची मूळ रक्कम वसूल करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ६२६ कृषिपंपधारक शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतक-यांना महावितर ...
भिंगार शहरासह आलमगीर, दरेवाडी, कापूरवाडी परिसरात खुलेआम सुरू असलेला दारू व मटका अड्ड्यांबाबत ‘लोकमत’ने ४ नोव्हेंबर रोजी ‘भिंगारमध्ये खुलेआम मटका, दारूअड्डे सुरू’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर कॅम्प पोलिसांनी अवैध व्यवसायावर कारवाईस ...
श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला ग्रामस्थ व वाळू तस्करांमधील संघर्ष विकोपाला गेला असून, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता या वादातूनच एका वाळू तस्कराने नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश भोयटे यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रक घालण्याचा प्रयत्न ...
अहमदनगर : नाटक सादर करण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे संहिता. संहितामध्येच तारतम्यता, नीटनेटकेपणा नसेल तर सादरीकरणा रटाळ बनते. सस्पेन्स कधीच हातातून निघून गेल्यामुळे प्रेक्षकही नाटक कधी संपण्याची वाट पाहतो. या नाटकातून नेमके काय सांगायचे हा प ...
‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे पतसंस्था व बँकिंग क्षेत्राला फायदा काही झाला नाही. झाला तो तोटाच झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले होते. आम्ही कॅशलेससाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. ही तयारी फ ...