ऊस दरावरुन पेटलेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी रात्री ७.२५ वाजता नगरमधील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. ...
अहमदनगर : ऊस दरावरुन चिघळलेल्या आंदोलनातील शेतक-यांवर बुधवारी (दि़ १५) पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी येथील ... ...
अहमदनगर ऊस आंदोलन व आंदोलनकर्त्या शेतक-यांवर झालेल्या गोळीबारप्रश्नी शेतकरी संघटनांनी अहमदनगर साखर संकुलाचा ताबा घेतला. अधिकाऱ्यांसह स्वतःलाही शेतक-यांनी कोंडून ... ...
जाणिवपूर्वक बळाचा वापर करुन शेतक-यांचे आंदोलन चिरडू शकतो, असा सरकारचा विचार होता. त्यामुळेच शेवगाव तालुक्यातील शेतक-यांवर गोळीबार करण्याचा प्रकार घडला, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. ...
अहमदनगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अहमदनगरमधील शेवगाव येथे बुधवारी झालेल्या आंदोलनातील जखमी शेतक-यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. ... ...
शेवगाव तालुक्यातील ऊस दरावरुन पेटलेले आंदोलन ताजे असतानाच आता राहुरी तालुक्यातही उसाला ३१०० भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...
दुपारपर्यंत जिल्ह्यातील स्थानिक नेते गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांकडे फिरकले नाहीत. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजपचा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भेटीला गेला नाही. ...
गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या जखमी शेतक-यांची भेट घेट घेतली. तसेच शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर गावातील शेतक-यांशी संवाद साधला. ...
श्रीगोंदा शहराजवळील भिंगाण येथील पाच वर्षाच्या बालकांचे बालदिनाच्या पूर्वसंध्येला अपहरण करण्यात आले असून, हे अपहरण संपत्तीच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...