स्वत:च्याच जन्मदात्यांनी तिला नाकारले अन् आणून सोडले नगरमधील स्रेहांकुरच्या दारात असलेल्या पाळण्यात. अकाली जन्माली आलेल्या तिच्यावर स्रेहांकुरच्या टीमने उपचार केले. नगरच्या आनंदऋषीपासून ते हैदराबादपर्यंतचे दवाखाने धुंडाळून तिला वाचविले. मात्र, तिला द ...
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे या १७ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दहा आरोपींची बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सुटका केली. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींची यापूर्वीच सुटका ...
ग्रामपंचायत दप्तरी झालेली मिळकतीची अनाधिकृत नोंद रद्द होण्यासाठी तालुक्यातील मायगाव देवी येथील शेतक-याने पंचायत समिती आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र उपक्रम राबविला जात असून याअंतर्गत राज्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा उल्लेख प्रगतच्या अध्यादेशात करण्यात आला आहे. मात्र, विद्येचे माहेरघर आणि ह्यआयटी हबह्ण अशी ओळख असलेल्या पुणे डिजिटल शा ...
गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संब ...
प्रत्येक शेताला पाणी अथवा थेंबाथेंबातून अधिक उत्पादन अशा प्रकारच्या घोषणांमधून सरकार शेतक-यांना सूक्ष्म सिंचनाकडे आकर्षित करीत आहे. मात्र, त्याचवेळी १८ टक्के जी.एस.टी. लागू करीत सरकारनेच ठिबक व तुषार सिंचनाच्या खर्चात भरमसाठ वाढ केली आहे. पर्यायी जी. ...
अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. परंतु, जबरी चो-या व घरफोड्यांची संख्या वाढली आहे. जिल्हा विस्ताराने देखील मोठा आहे. तुलनेत मनुष्यबळ कमी असून जिल्ह्याला लवकरच नव्याने मनुष्यबळ दिले जाईल, अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पत्रकार ...
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजारपेक्षा अधिक शेतक-यांनी वीजबिलाचे २२ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. तर उर्वरित २ लाख ३० हजार कृषिपंप ग्राहकांनी योजनेस प्रतिसाद दिला नाही. ...
१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ...
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कोकजे वस्तीलगत प्रशांत कोंडलीकर यांच्या उसाच्या शेतात बुधवारी अंदाजे सव्वा दोन वर्षांची बिबट्याची मादी जेरबंद झाली. ...