जिल्ह्यात प्रतिवर्षी सुमारे १ हजार ७०० नागरिकांचा अपघातात मृत्यू होत असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी माहिती देत अपघातांना अनेक करणे असली तरी रस्ता सुरक्षा महत्वाची असल्याचेही रस्ते सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष गांधी यांनी केले. ...
कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा कारागृह अधीक्षकांना एका तोतयाने फोन करून मुख्यमंत्र्यांचा पीए बोलत असल्याचे सांगत कोपर्डीच्या दोषींना तत्काळ येरवडा कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला. ...
भविष्यात कोपर्डी, कोठेवाडीसारख्या घटना घडू नयेत म्हणून राज्यात समुपदेशन शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात कोपर्डी येथून केली जाईल, अशी ग्वाही शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार निलमताई गो-हे यांनी दिली. ...
आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात कोणत्याही सुविधा मिळत नसून, वसतिगृहाचे गृहपाल विद्यार्त्यांवर दडपशाही करतात, त्यामुळे त्यांची बदली करावी आदी मागण्यांसाठी वसतिगृहातील ६५ विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘अन्नत्याग’ उपोषण केले. ...
राज्यातील शोषित, वंचित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न मार्गी लावा, तसेच गेल्या अनेक दिवसांपासून सुरज दुर्गिष्ट या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याने शनिवारी चर्मकार उठाव संघाच्या वतीने जिल्हा समाजकल्याण अधिका-याला काळे फासण्यात आल ...
जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद करण्यात आल्या आहेत़ शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी शुक्रवारी ही कारवाई केली़ पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे़ ...
ऊस तोडणी करून माघारी परतत असताना आठ वर्षांपूर्वी चुकलेली आई त्या मुलांना भेटली आणि मायलेकांच्या चेहºयावर हसू फुटलं. या मायलेकांची ती हृदयस्पर्शी भेट पाहून अकोले तालुक्यातील विठे गावचे ग्रामस्थही भारावून गेले. ...