नगर-सोलापूर महामार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या मालट्रक व कारच्या भीषण अपघातात निंबळक (ता. नगर) येथील तीन व्यावसायिक जागीच ठार झाले ...
श्रीगोंदा ते कोपर्डी बस सेवा सुरुच राहणार असून सोमवार पासून नव्या मार्गाने राज्य परिवहन विभागाची बस धावेल असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. ...
नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने उसाला केवळ २२०० ते २३०० रूपये भाव देतात. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. ...
सुजय विखेंनी तात्काळ भाजपात प्रवेश करावा, अशी जाहीर आॅफर आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. त्यावर राधाकृष्ण विखेंनी तुमच्या चांगल्या कामास आमचा पाठिंबा राहिल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे सुजय विखे भाजपात प्रवेश करुन पुढील लोकसभा लढविणार का, ...
पारंपारिक वेशभूषेतील वाद्यपथके, भालदार, चोपदार, तुतारी आणि सर्वात पुढे वासुदेव अशा देखण्या ग्रंथदिंडीने शनिवारी सकाळी १८ व्या समरसता साहित्य संमेलनास प्रारंभ झाला. ...
साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे. ...
राज्यातील ऊस दराच्या व साखर कारखानदारीच्या प्रश्नावर राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती नेमण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर लोणी (ता.राहाता) येथे गुरूवारी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे ...
शेतक-यांच्या लढ्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे़ ३१५० रुपये दराने साखरेचे टेंडर काढलंय. त्यात सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. ऊस दराचा प्रश्न सरकारच सोडवू शकेल. ...