महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाच्या पौष नवरात्रोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला. पौष षष्टीला देवाला हळद लावण्यात आली असून, पौष पौर्णिमेला (३ जानेवारी) खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न ...
पहिल्या दिवशी रंगलेल्या मुलींच्या संघातील अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये श्रीरामपूरच्या रामराव आदिक पब्लिक स्कूलच्या संघाने पाथर्डीच्या एम.एम. नि-हाळी विद्यालयावर एका धावेने मात केली. ...
खेळामुळे शरीर संपन्न होते. त्यामुळे प्रत्येकाने खेळाला महत्व दिले पाहिजे. शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचा आहे. त्यामुळे जीवनातील ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहावे, असे मत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्र्मा यांनी व्यक्त केले. ...
अहमदनगर-पुणे रस्त्यावरील वाघुंडे गावाजवळ भरधाव वेगाने येणा-या ट्रकने स्कूल बसला मागून जोराची धडक दिल्याने बस पलटी झाली. यामध्ये एक चिमुकला विद्यार्थी बसखाली हात सापडल्याने अडकला. ही परिस्थिती पाहून रस्त्याने चाललेल्या लष्करी जवानांनी धाव घेत एकीच्या ...
पंढरपुरात जसा विठ्ठल भक्तांचा मेळा एकवटतो, तसा साई मंदिर विश्वस्तांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने साईभक्तांचा मेळा राज्य, देश, भाषेच्या सगळ्या सीमा तोडून बंधुभावाने साईनगरीत एकवटला आहे. ...
राज्याचे लक्ष वेधलेल्या राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या पदाला औरंगाबाद येथील खंडपिठात आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती ढवळे यांच्यापुढे दाखल करण्यात आलेले अपिल फेटाळण् ...
रस्त्यात भांडणाचे नाटक करून मोबाईल दुकानदाराने घरी चालविलेले ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी पळविले. नेवासा शहरात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. ...
महिलेसह तिच्या पतीला धमकाविल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व शेवगावचे नगरसेवक अशोक आहुजा यांच्यासह सहा जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. ...
साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सूफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यांचा हा संदेश जगात पोहोचवावा, असे आवा ...