तालुक्यातील टाकळीभान येथे उसाच्या शेतात पाणी देत असताना रानडुकराने तरुण शेतक-यावर हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. या परिसरात बिबट्यांची दहशत कायम असतानाच गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचाही या परिसरात संचार वाढल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. ...
कर्जत तालुक्यातील शिंदा या गावातील दत्तात्रय देवराव घालमे (वय ४२) या तरुण शेतक-याने कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपवली. सेवा संस्थेसह खासगी कर्जाला कटांळून विष पिऊन घालमे यांनी आत्महत्या केली. ...
बेलापूर रस्त्यावरील दत्तनगर परिसरात बेंद्रे गल्लीतील रस्त्यालगत असलेल्या सायकल दुकानात शिरलेल्या धामण जातीच्या सापास सर्पमित्र अमोल शिरसाठ यांनी मोठ्या शिताफीने पकडून बाटलीबंद करीत त्याला जीवदान दिले. ...
जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. ...
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील टोलनाक्यावर अमोल दत्तात्रय घोरपडे (वय २५) या तरूणाचा सोमवारी रात्री अपघातात मृत्यू झाला. आई वडिलांना एकुलता एक असलेल्या अमोलचा गुरूवार १९ एप्रिलला विवाह होणार होता. त्या आधीच काळाने त्याच्यावर झडप घातल्यामुळे या ...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. मात्र महिनापुर्वी घडलेल्या घटनेचा गुन्हा सोमवारी (१६ एप्रिल) दाखल करण्यात आला. ...
निळवंडे धरणातील एक थेंबसुद्धा पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे या पाण्यावर कोणी हक्क सांगू नये, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिला. तळेगाव दिघे ( ता.संगमनेर) येथील चौफुलीवर निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आय ...
सोनई (ता. नेवासा) येथील व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील दोन कोटींच्या अपहारप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिघा जणांना अटक केली आहे. ...