लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अहमदनगर जिल्ह्यातील १३१ गावांत दुषित पाणी - Marathi News | Infectious water in 131 villages of Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यातील १३१ गावांत दुषित पाणी

ग्रामीण भागात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यावर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च होतात़ मात्र जिल्ह्यातील शंभर टक्के गावांत स्वच्छ पाणीपुरवठा होत नसून, जिल्ह्यातील १३१ गावांतील ग्रामस्थ न कळतपणे दुषित पाणी पित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़ ...

कर्जतला मिळणार ७० वर्षांनी शुद्ध पाणी - Marathi News | Pure water after 70 years to get Karjat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जतला मिळणार ७० वर्षांनी शुद्ध पाणी

तब्बल ७० वर्षानंतर कर्जतकरांना जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया झालेले शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. कर्जत नगरपंचायतीचा २८ कोटी रूपये खर्चाचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. ...

कुकडीच्या आवर्तनास मुहूर्त लाभला, १० मे पासून येडगावचे आवर्तन सुटणार - Marathi News | The arrival of the cucumber spell has been received, from January 10, Yedgaon will be available | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकडीच्या आवर्तनास मुहूर्त लाभला, १० मे पासून येडगावचे आवर्तन सुटणार

कुकडीच्या आवर्तनास बुधवारी अखेर मुहूर्त निघाला. कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बुधवारी १० मे पासून संध्याकाळी सहा वाजल्यापासून येडगाव धरणातून ५०० क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. ...

मासेमारीसाठी धरणाच्या पाण्यात कालवतायत विष - Marathi News | toxin in the dam's water for fishing | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मासेमारीसाठी धरणाच्या पाण्यात कालवतायत विष

मुळा धरणातील मासेमारीसाठी विषारी औषधांचा सर्रास वापर होत आहे. मात्र, याबाबत राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूरसह इतर ठिकाणचे ग्राहक अंधारात असल्याने मृत होऊन धरणातील पाण्याच्या किनाऱ्यावर आलेले मासे ते नेहमीप्रमाणे आवडीने खात आहेत.  ...

श्रीगोंदा तालुक्यातील २५ हेक्टर जंगल जळून खाक - Marathi News | 25 hectares of forest in Shrongonda taluka burned | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा तालुक्यातील २५ हेक्टर जंगल जळून खाक

श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा, कोथूळ या भागात विस्तारलेल्या जंगलात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आगीचा वनवा भडकला. यामध्ये सुमारे तीनशे एकर जंगल जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजले नाही. ...

अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात उन्हाची तीव्रता वाढणार - Marathi News | In Ahmednagar district, the intensity of heat will increase in the next five days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात उन्हाची तीव्रता वाढणार

अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात ९ ते १४ मे यादरम्यान उष्णतेचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात शेवगाव येथे येत्या पाच दिवसात सर्वाधिक ४१.३ ते ४३.१ अंश सेल्सिअस होण्याची चिन्हे आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान विभा ...

कर्जत तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून - Marathi News | In the Karjat taluka, the murder of brother of a brother from a land dispute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जत तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून

वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटपावरुन झालेल्या भांडणात दोन भावांनी मेहुणा व दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाचा निर्घृण खून केल्याची कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील यमाईनगर येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या प्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण ...

राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रात मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळूउपसा - Marathi News | Slowly accompanied by human submarines in river basin of Rahuri taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रात मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळूउपसा

मुळा नदीपात्रात सध्या मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळू उपसण्याची धडपड सुरू आहे. नदीपात्रातील पाण्यात बुड्या मारून रोजंदारीवर मजूर वाळू बाहेर काढीत आहेत़ पाण्यातून बाहेर काढलेली वाळू काठावर टाकण्याची जबाबदारी महिलांवर असल्याचे चित्र आहे. येथे चार मज ...

राहुरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची निवडणूक - Marathi News | Election of 11 Gram Panchayats in Rahuri Taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची निवडणूक

जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राहुरी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे ...