चार वर्षे सत्ता काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या मोदी सरकारच्या कारभाराविरुध्द बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाकपसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करत ...
कुकडी कालव्यावर पाण्याचे नियोजन करीत असलेल्या भरारी पथकाने पाणी उपसा करीत असलेल्या विद्युत पंपाचे पाईप काढल्याचा राग धरुन राजाराम प्रभाकर दळवी, संजय प्रभाकर दळवी व इतर दहा ते बारा जणांच्या जमावाने देऊळगाव (ता. श्रीगोंदा) यांनी भरारी पथकाचे प्रमुख प्र ...
अधिक मास आला की सर्वत्र आपल्या जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या लोकांची लगबग सुरु होते. नवा जावई असला तर त्याची मोठी बडधास्त ठेवली जाते. ...
वडगाव पान : येथील सर्व्हे नंबर १६१ मधील सहा हेक्टर २२ गुंठे गायरान जमीन संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीने वडगाव पान येथे बाजार उपसमिती सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडून खरेदी केली होती. मात्र येथे अजून काहीच काम नसल्याने संगमनेर बाजार समितीतील सडका मा ...
आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. ...
डाक विभाग व केंद्र सरकारने वेळोवेळी ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय डाक सेवक संघटनेने बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे. ...
अकोले तालुक्यातील आढळा धरणाचा पाणीसाठा कमी होत असल्याने शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मंगळवारी धरणात १९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. ...
नगर शहरात महापालिकेच्या १२ शाळा आहेत. शाळांना सध्या उन्हाळ्याची सुटी आहे. पावसाळ््याच्या तोंडावरच शाळा सुरू होतात. यातील आठ शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. ...
‘श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो, रिमझिम पडतो’ ‘लांडोरीसंगे मोर थुईथुई नाचतो’ या गाण्याच्या तालावर जामखेडमधील अप्सरांनी नृत्य सादर करून श्रमदानासाठी आलेल्या उपस्थितांची मने जिंकली. तसेच श्रमदानही केलं. ...