ग्रामीण डाक सेवकांना कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारसी लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी तालुक्यातील कर्जत, राशीन, मिरजगाव येथील टपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
केडगाव दुहेरी हत्याकांड व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्ला याच्याशी माझा काहीही संबंध नसताना माझे नाव यात गोवून विरोधकांनी डाव रचून मला राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
ढवळगाव येथील सोन्याबापू ढवळे यांनी ऊस लागवडीच्या तंत्रात बदल केला. उसाचा डोळा काढून एक एकर उसाची लागवड करीत सुमारे एकाहत्तर टनाचे उत्पादन घेतले. त्यामुळे शेतीत वाढणाऱ्या उसाचा कालावधी दोन महिन्यानी कमी झाला आहे. त्यामुळे माळरानावर एक डोळा पध्दतीने ऊस ...
एम.ए.पर्यंतचे शिक्षण झाले. तरीही नोकरीच्या मागे न लागता आपण आपल्या शेती व जोडधंद्यातून अधिक पैसा कमावू शकतो, असा निर्धार करून शेतीत फळबाग लावून लाखो रुपये कमविण्याची किमया भोसे (ता. पाथर्डी ) येथील तरुण शेतकरी अशोक टेमकर यांनी करून दाखविली. ...
श्रीक्षेत्र धामणगाव देवीचे (ता.पाथर्डी) येथील रामकिसन काकडे व प्रयागाबाई काकडे यांनी वयाच्या साठीनंतरही अथक परिश्रम, हायटेक तंत्राची कास धरीत सेंद्रीय शेणखत आणि विद्राव्य खतांव्दारे शंभर गुंठे जमीन क्षेत्रावर केवळ पाचशे संत्रीचे झाडांची लागवड केली हो ...
भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून केंद्र व राज्य सरकारला शेतक-यांचे काहीच घेणंदेणं नाही. जगाचा पोशिंदा बळीराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार असा इशारा शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजि ...