नगर तालुक्यातील सांडवे येथील सदाशिव खंडू खांदवे यांच्या उक्कडगांव रस्त्यावरील वस्तीवर दरोडेखोरांनी प्रंचड मारहाण करत धुमाकुळ घालत घरातील दागिने व रोख रक्कम पळविली. ...
नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीने कांदा व डाळींबाच्या आवक मध्ये उच्चांक गाठला आहे. बाजार समितीमध्ये शेतक-यांच्या सोयीसाठी तसेच फळाचे मार्केट वाढावे, यासाठी लवकरच लिंबू व संत्राचे लिलाव सुरू करणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विलासराव ...
भास्कर बोदडे २००२ मध्ये राजस्थानमधील बिकानेरमध्ये तैनात होते. तेथील रणजितपुरा सेक्टरमध्ये त्यांची दैनंदिन ड्यूटी असे. हा भाग पाकिस्तानी सीमेवर येत असल्याने तेथे सैनिकांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो. ...
भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ जात असताना पाय घसरुन वरून खाली पडल्याने औरंगाबाद येथील सुभाष हरिभाऊ नलावडे (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारनंतर घडली. ...
१९७१ मध्ये ३ डिसेंबर रोजी भारत-पाकिस्तान या दोन देशांच्या युद्धाला सुरूवात झाली. पाकिस्तानने एकाच वेळी जम्मू काश्मीर व पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) अशा दोन्ही ठिकाणांवरुन भारतावर हल्ले सुरू केले. ...
२३ नोव्हेंबर १९९९ सालची ती पहाट़ काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील मुच्छफनी गावात पहाटे ५ वाजता लष्कराची गस्त सुरु होती़ अचानक पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. ...