१९७१ साली भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले़ त्यावेळी कान्हू व त्यांची पत्नी कृष्णाबाई मिलिटरी क्वार्टरमध्ये सोबत राहत होते़ कान्हू कोरके यांनी पत्नीला घरी सोडण्यासाठी प्रवास रजा मिळविली़ पत्नीला घरी सोडले आणि कोणालाही न सांगता रात्री घरातून बाहेर प ...
संगमनेर तालुक्याच्या घारगाव परिसरात शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान जोरदार हादरा बसला. घारगाव, माहुली परिसरात भूगभार्तील हालचालींमुळे बसणा-या भूकंपसदृश धक्क्यांमुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. ...
भारतीय सैनिक शत्रू राष्ट्रांच्या सैन्याविरोधात लढतच राहिले. त्याशिवाय अंतर्गत हितशत्रूंविरोधात सैन्याला उभे ठाकावे लागते़ त्याचबरोबर मित्रराष्ट्रांच्या मदतीलाही भारतीय सैन्य नेहमी तत्पर असते़ श्रीलंका या मित्रराष्ट्राच्या मदतीला भारतीय फौज गेली ...
सैन्यात भरती झाल्यानंतर मोठ्या धामधुमीत मुलाचे लग्न करायचे, असा विचार करून आई-वडिलांनी मुलगी पाहिली. त्या मुलीबरोबर विलास दिघे यांचे लग्नही ठरवले. पण विलास दिघे यांनी नम्रपणे अगोदर देशसेवा आणि नंतर लग्न असे आई-वडिलांना पटवून दिले. त्याच साली जम्मू का ...
शनि दर्शनाकरीता आलेल्या भाविकांना ठराविक स्टॉलवरून प्रसाद व इतर साहित्या घेण्याकरीता पिळवणूक करणारे, एजंट म्हणून कार्यरत असलेल्या तिघांना सोनई पोलिसांनी अटक केली असून आठ जण फरार झाले आहेत. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
श्रीरामपूर येथील सराफ गोरख मुंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिर्डीच्या सराफ संघटनेने केली आहे. ...