१९६५ च्या सप्टेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानच्या युध्दात दोन्ही बाजूंच्या सैनिकात धुमश्चक्री सुरू होती. वडझिरे येथील जवान शंकर एरंडेसह त्याचे सहकारी आपल्या जिवाची बाजी लावून लढत होते. ...
‘आपल्या मातृभूमिच्या रक्षणासाठी युवकांनो तुमची गरज आहे. भारतमाता तुम्हास साद घालत आहे’, अशा शब्दात भारत सरकारकडून युवकांना सेनादलात भरती होण्यासाठी आवाहन केले जात होत होते़ ...
नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील माका-हिवरे रस्त्यावर असलेल्या केदार वस्तीजवळ बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात होता. ...
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साई दरबारी हजेरी लावून पाद्यपूजा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या द्वारकामाई मंदिर व रक्त संकलन केंद्राला भेट दिली. ...
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘ल ...
केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी तळागाळातील वर्गही पुढे येत आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, क्रिकेटर्संपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण केरळच्या मदतीसाठी सरसावले आहेत. मुंबईच्या डेबवाल्यांनी मदत ...
तालुक्यातील कोळपेवाडी येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर सात ते आठ जणांनी दरोडा टाकून दोघा सराफांवर गोळीबार केला़ या हल्ल्यात दुकानाचे मालक शाम सुभाष घाडगे (वय ३६) यांचा मृत्यू झाला ...