रांधे येथील पावडे वस्तीवर एका विहिरीत मंगळवारी रात्री (दि.१०) भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पडला होता. ही बाब बुधवारी सकाळी शेतकरी दगडू पावडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर वनखात्याच्या कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला सुखरुप बाहेर ...
मढी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चैतन्य कानिफनाथ मंदिरासमोरील फूल, हार, नारळ, पुजेचे साहित्य, ग्रंथ, पारायण, मूर्ती, विक्री आदी साहित्यांची विक्री करणाºया तीन दुकानाला आग लागली. आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
बोटा, केळेवाडी, माळवाडी, आंबीदुमाला आदी गावे सोमवारी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी महसूल विभागाच्या अधिका-यांनी पाहणी करुन दिलासा नागरिकांना दिला. ...
यापुढे नगर तालुक्याला कोणाच्या दारात जावे लागणार नाही. नगर तालुक्याला आमदार आणि खासदार मीच राहणार आहे. साकळाईबाबत मनात संशय ठेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या योजनेच्या भूमिपूजनासाठी आणणार असल्याचे डॉ.सुजय विखे यांनी सांगितले. ...
सकल मराठा-देशमुख समाजही परिवर्तन स्वीकारत असल्याचा प्रत्यय एका आगळ्या वेगळ्या पुनर्विवाहाद्वारे आला. या पुनर्विवाहामुळे समाजात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा प्रत्यय येत आहे. ...
सत्संगामुळे मन हलके व स्थिर होते म्हणून सत्संगाला महत्व आहे. ज्यावेळी तुमचे मन अस्थिर झालेले असेल. अशावेळी धर्मस्थानात जावे. संत संगतीचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा. सत्संगात भाग घ्यावा. मनाला स्थिरता लाभेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या समस्या सोडव ...
स्पेन येथील रहिवासी व भारतीय संस्कृती तत्वज्ञानाचे अभ्यासक ज्ञानदेव पीटरसन, मीरा पीटरसन या पती-पत्नींनी श्रीक्षेत्र वृद्धेश्वर (ता.पाथर्डी) येथे सोमवारी दर्शन घेतले. स्वयंभू शिवलिंगाची पूजा, महाभिषेक करीत ध्यानसाधनेतही ते रममाण झाले. येथील निसर्गाची ...
नगरची जागा भाजपच लढविणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालणार आहे, असे गांधी यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांचा काळा इतिहास बदलण्यासाठी बदल हवा आहे, असे माजी खासदार दिलीप गांधी म्हणाले. ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या नगर येथील मोहरम विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी दुपारी प्रारंभ झाला़ या हुसेऩ़... या... हुसेन अशा घोषणा, सवा-यांना खांदा देण्यासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात ही मिरवणूक मार्गस्थ झाल ...
मला लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी मदत केली. आमच्या मनात पाचपुते सोडून कोण असणार? त्यामुळे बाकीच्यांनी चिंता करू नका, असे म्हणत विखेंनी आमदारकीचे तिकीट बबनराव पाचपुते यांनाच राहील, असे सुतोवाच केले. ...