कोपरगाव तालुक्यातील मायगावदेवी येथील ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई माता मंदिराकडे जाण्यासाठी असलेला रस्ता आॅगस्ट महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. ...
महाजनादेश यात्रेनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर थेट टीका टाळली. त्याऊलट राधाकृष्ण विखे यांनी मात्र आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे थोरातांवर टीकास्त्र सोडले. ...
सजविलेल्या रथात विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष.. फुले, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांसह संगीताच्या तालावर तल्लीन होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गुरुवारी (दि़१२) नगरकरांनी लाडक्या गणरायांना पु ...
अखेर ४० वर्षानंतर मढी (ता. पाथर्डी) येथील ‘टेल’च्या भागात वांबोरी चारीचे पाणी बुधवारी (दि.११) तलावात पोहोचले. याबाबत दैनिक ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून प्रशासन, राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष वेधले होते. ...
पुणे जिल्ह्यातून पाणी आणायचे म्हणजे जबड्यात हात घातल्यासारखे आहे. ते काम पालकमंत्री राम शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आम्हाला बाहेरचे उसने नको आहे. आमचचं आम्हाला पाहिजे. बाहेरच्या लोकांचे कौतुक कशाला करायचे? अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे ...
तळेगाव दिघे भागातील २० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची लोखंडी जलवाहिनी निळवंडे गावादरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास फुटली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अडविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने इशारा दिल्यानंतर तातडीने बंद केलेले आवर्तन गुरुवारी पुन्हा सोडण्यात आले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अकोले येथे आली असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाई फेकल्याचा प्रकार घडला. ...