श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथील पोईफाटा या परिसरातील विजय कल्याण इंगळे (वय २) या बालिकेचा १८ आॅक्टोबर रोजी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. अद्याप या बालिकेचा मृतदेह सापडला नाही. ...
अनेक वर्षे निवडून देऊन ते पाच, पाच वर्षे पठार भागात फिरकले नाही. साधा त्यांना एक सव्वा लाखाचा बस स्टॉप करता आला नाही. येथून जो पुढे पक्ष सोडील, त्यांना पाच वर्षे निवडून देऊ नका, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ...
भाजप सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. अनेक उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आघाडीच्या पाठिशी आहे. या निवडणुकीत तरुणांनी भाजपची झोप उडविली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवा ...
कर्जत जामखेड मतदारसंघात जो पैशांचा वापर सध्या सुरु आहे तेवढा वापर यापूर्वी जिल्ह्यात कधी झाला नाही. विखे पाटील परिवाराने जिल्ह्यासाठी काम केले म्हणून मी दक्षिणेतून खासदारकी लढवली. रोहित पवार व त्यांच्या परिवाराने कर्जत-जामखेडसाठी आजवर काय योगदान दिले ...
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी धर्माचे पालन करत असून काँग्रेस उमेदवार लहू कानडे हे विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची साथ घेण्यास विरोध ना ...
अहमदनगर: सावेडी उपनगरात नव्याने अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय पुढील पाच वर्षांत उभारण्याचा प्रयत्न असून, नवीन खत प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले़. त्यामुळे सावेडी उपनगरातील कचरा डेपो बंद होईल़. तपोवन रस्त्याचे काम मार्गी लावले असून, तो लवकरच वाहत ...
काकडी विमानतळ कोणी आणले? न्यायालयाची इमारत कोणी बांधली हे तालुक्याच्या जनतेला माहित आहे. तालुक्याच्या आमदारांनी आपण न केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक भरवण्यासाठी जुनेच फोटो वापरले आहेत. २०१२ साली पूर्ण झालेल्या न्यायालयाच्या इमारतीचा फोटो व काकडी विम ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार दौ-यामुळे जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. राहुरी मतदार संघात हक्काचे पाणी व विकासासाठी माझा विजय निश्चित आहे. शिवाजी कर्डिले यांचा पराभव कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे कामांकडे दुर्लक्ष करतात. ज्यांना शहराच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही, ते तालुक्याचे प्रश्न काय सोडविणार? असा सवाल आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला. ...