जामखेड : मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ... ...
अकोले विधानसभा मतदारसंघात हिंगणगाव येथे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तर ढोकरी येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान बंद होते. हिवरगाव आंबरे येथेही मशीन बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली. ...
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत सोमवारी मतदानाच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेवासा मतदारसंघात सर्वाधिक २२ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी कोपरगाव मतदारसंघात ९.८४ टक्के मतदान झाले होेते. ...
अहमदनगर : सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२ ते १५ टक्के मतदान झाले. वरुणराजाने उघडीप दिल्याने मतदानासाठी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मतदानकेंद्राच्या बाहेर चिखल झाल्याने मतदारांनी थोडी गैरसोय झाली. प्रमुख उमेदवारांनी सकाळी आठच्या आतच मतदाना ...
अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचलेले आहे. तसेच अनेक भागांत चिखल झालेला आहे. खड्डे आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत मतदार हे मतदान केंद्राकडे धाव घेत आहेत. ...
पावसाचा जोर वाढल्याने यंदाच्या हंगामात मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा धरणातून रविवारी दुपारी चार वाजता ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. पारनेरसह परिसरात पाऊस पडल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विसर्ग सोड ...
पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक दिवसाच्या बालकाच्या जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे भवानीमाता रोडवर घडली. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यातील तिघांना जिल्ह्यातून हद्दपार, तर ३६१ जणांना अटी-शर्तींवर प्रतिबंधात्म ...
शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून रिमझीम पाऊस झाला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी पावसातच झाली. शनिवारी रात्रीही अनेक ठिकाणी हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला. दरम्यान रविवारी सकाळपासून रिमझीम पाऊस सुरूच आहे. ...