मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी ९५ क्युसेकने पाणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते सोडण्यात आले़ ओव्हरप्लोने कार्यक्षेत्रातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत. ...
माणसाने जन्माचा उपयोग स्वत:बरोबर दुस-यांच्या कल्याणाकरीता केला पाहिजे. माणसाने जियो और जीन दो... चा अवलंब केल्यास मानवासह इतर सर्व प्राणी सुखी होतील. ...
पारनेर तालुक्यातील नगर कल्याण रोडवरील काळेवाडी येथे भरधाव वेगात कल्याण कडून येत असलेली कल्याण - अहमदनगर या एस.टी बसने सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ...
संगमनेर तालुक्याचे पठारभागात शेतशिवारातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील कचनदीवरील कोटमारा धरण पुन्हा एकदा सांडव्यावरून भरून वाहू लागले आहे. ...
पाथर्डी तालुक्यातील करंजीसह अनेक गावातील पाणी पुरवठा करणा-या विहिरींना पाणी अजूनही पाणी आले नाही. तसेच २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी -मिरी -तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाच कुचकामी ठरत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावाना पाणी टंचाईच ...
मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे. ...
सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणा-या दमदार पावसाने सीना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दोन वर्षानंतर धरण साठा ६२ टक्क्यांवर पोहचला आहे. ...