राहाता तालुक्यात उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटल्याने या पिकांची अक्षरश: माती झाल्याने दिवाळीची लक्ष्मी घरी येण्याच्या अगोदरच शेतक-यांच्या घरात काळोख पसरला. ‘आमच्या लक्ष्मीची तर शेतातच माती झाली हाय..!’ अशी म्हणण्य ...
महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. अशातच महापालिकेच्या दोन आरोग्याधिका-यांच्या कारभारावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. एका आरोग्याधिका-यांच्या दालनामध्ये दुस-या अधिका-याने चक्क गोडावून करून टाकले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला विभागाच्या अभ्यासक्रमात येथील साहित्यिक डॉ़ संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ही कथा विद्यार्थीप्रिय ठरली आहे़. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळालेले कळमकर हे नगर जिल्ह्यातील पहिलेच साहित् ...
पणजी (गोवा) येथील ‘आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ७०.३’ (धावणे, पोहणे, सायकलिंग) या स्पर्धेत जामखेड येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी जेतेपद पटकाविले. ...
चिरंतन सुख हे केवळ पुण्यामुळे प्राप्त होते. पैसा, परिवार किंवा आरोग्य यापासून सुख मिळते अशी भावना असते, पण ते खोटे आहे. पैसा, परिवार, आरोग्य या चिरंतन टिकणा-या गोष्टी नाहीत. पुण्य करीत असाल तर चिरंतन सुखाची प्राप्ती होईल. ...
महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे, उपाध्यक्षपदी लोहसर येथील सरपंच अनिल गिते तर नाशिक विभागीय अध्यक्षपदी अविनाश आव्हाड यांची निवड करण्यात आली़. ...
नेवासा शहरातील काजल दीपक देशमुख हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत मॅकेनिकल इंजिनिअरिंग परीक्षेत भारतात ८७ जणांची निवड झाली. त्यामध्ये काजल ही एकमेव. तिने मुलींमध्ये देशात प्रथम क्रमां ...
शनिवारी सायंकाळी सात वाजता मुळा धरण उजवा कालवा बंद करण्यात आला़. त्यानंतर मुळा नदीपात्रात सायंकाळी नदीपात्रात विसर्ग ११०० क्युसेकवरून १ हजार ७०० क्युसेक करण्यात आला आहे़. ...