शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

नाटेगावकरांनी संकल्प रथ माघारी पाठवला; रथासमोर कांदे फेकून निर्यात बंदीचा निषेध केला

By सचिन धर्मापुरीकर | Updated: December 23, 2023 22:47 IST

कांदे फेकून रथाला माघारी पाठविण्यात आहे.

कोपरगाव (जि. अहमदनगर) :  तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने विविध योजणांची माहिती असलेला संकल्प रथ पिटाळून लावला आहे. ही घटना शनिवारी ( दि. २३) घडली. कांदे फेकून रथाला माघारी पाठविण्यात आहे.

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लादले. केंद्राचे हे धोरण शेतकरी विरोधात असल्याचा आरोप शेतकर्यानी केला.  शासकीय कर्मचाऱ्यांना तुमच्या प्रचारासाठी कशाला वापरता, त्यासाठी खाजगी माणसे नेमा, शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांची कामे करू द्या, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

यावेळी खंडू मोरे, भरत मोरे, डॉ. गोरक्षनाथ मोरे, एकनाथ मोरे, प्रभाकर मोरे यांनी या रथाला तीव्र शब्दात विरोध केला आहे. मोदी सरकार येवून दहा वर्ष होत आली, या काळात शेतकऱ्यांना मारणी घालण्याचे काम या सरकारने केले. कांद्याच्या भावाला मोदी सरकार आडवे झाले आहे.  निर्यात बंदी केली, भाव वाढ झाली की, हे सरकार काही ना काही निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे.

शेतकऱ्यांच्या कांद्याला साडेचार हजार रुपये भाव मिळत होता. तेव्हा सरकारच्या पोटात दुखले. त्यांनी कांदा निर्यात बंदी केली त्यामुळे आता बाराशे रुपये भाव मिळत आहे. मोदीसरकारची धोरणे शेतकरी विरोधी व ग्राहक धार्जीने धोरणे आहेत, असे शेतकरी म्हणाले.  

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाonionकांदा