शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नाटेगावकरांनी संकल्प रथ माघारी पाठवला; रथासमोर कांदे फेकून निर्यात बंदीचा निषेध केला

By सचिन धर्मापुरीकर | Updated: December 23, 2023 22:47 IST

कांदे फेकून रथाला माघारी पाठविण्यात आहे.

कोपरगाव (जि. अहमदनगर) :  तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने विविध योजणांची माहिती असलेला संकल्प रथ पिटाळून लावला आहे. ही घटना शनिवारी ( दि. २३) घडली. कांदे फेकून रथाला माघारी पाठविण्यात आहे.

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लादले. केंद्राचे हे धोरण शेतकरी विरोधात असल्याचा आरोप शेतकर्यानी केला.  शासकीय कर्मचाऱ्यांना तुमच्या प्रचारासाठी कशाला वापरता, त्यासाठी खाजगी माणसे नेमा, शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांची कामे करू द्या, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

यावेळी खंडू मोरे, भरत मोरे, डॉ. गोरक्षनाथ मोरे, एकनाथ मोरे, प्रभाकर मोरे यांनी या रथाला तीव्र शब्दात विरोध केला आहे. मोदी सरकार येवून दहा वर्ष होत आली, या काळात शेतकऱ्यांना मारणी घालण्याचे काम या सरकारने केले. कांद्याच्या भावाला मोदी सरकार आडवे झाले आहे.  निर्यात बंदी केली, भाव वाढ झाली की, हे सरकार काही ना काही निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे.

शेतकऱ्यांच्या कांद्याला साडेचार हजार रुपये भाव मिळत होता. तेव्हा सरकारच्या पोटात दुखले. त्यांनी कांदा निर्यात बंदी केली त्यामुळे आता बाराशे रुपये भाव मिळत आहे. मोदीसरकारची धोरणे शेतकरी विरोधी व ग्राहक धार्जीने धोरणे आहेत, असे शेतकरी म्हणाले.  

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाonionकांदा