शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नरेंद्र मोदींकडून अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची आठवण, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:36 IST

महाराष्ट्र आमचं सरकार मोठं काम करत आहे. पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन्याचा आमचा संकल्प आहे.

अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच आपल्या भाषणात अजित पवारांचा उल्लेख केला आहे. अहमदनगरमधील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना मोदींनी अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची आठवण करून दिली. मुंबईत प्रभाकर देशमुख या शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या उपोषणाचा संदर्भ देत अजित पवार यांनी धरणात पाणी नाही, तर मी लघवी करायची का? असे म्हटलो होते. मोदींनी पाण्याबद्दल बोलताना आपल्या सभेत अजित पवारांचा उल्लेख केला. 

महाराष्ट्र आमचं सरकार मोठं काम करत आहे. पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन्याचा आमचा संकल्प आहे. देशातील नद्या आणि समुद्राचे पाणी कशाप्रकारे वापरात येईल, यासाठी हे मंत्रालय स्थापन करण्यात येईल. एकीकडे आमचं महायुतीच सरकार जलसिंचनची मोठी काम करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस सरकारचे घोटाळे आणि अजित पवारचे निर्लज्ज वक्तव्य आहे, असे म्हटले. अजित पवार यांच नाव न आठवल्याने मोदींनी 'अजित परिवार के शर्मनाक बयान है', असे मोदींनी म्हटले. मोदींच्या या बोलण्याचा रोक अजित पवार यांनी धरणातील पाण्याबद्दल केलेल्या वक्तव्याकडेच होता. 

उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी इंदापूरच्या निंबोळी गावातील सभेमध्ये बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही जनतेची माफी मागितली होती. तर अजित पवार यांनीही आत्मक्लेष केला होता. मात्र, मोदींनी नगरमधील सभेत अजित पवारांच्या त्या वक्तव्याची आठवण करुन दिली. निंबोळीमधील सभेमध्ये अजित पवार यांनी धरणात पाणी नाही, तर तेथे लघवी करायची का? लघवी करायलाही पाणी प्यावे लागते, असे बेताल वक्तव्य केले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारSujay Vikheसुजय विखेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९lok sabhaलोकसभा