शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींकडून अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची आठवण, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:36 IST

महाराष्ट्र आमचं सरकार मोठं काम करत आहे. पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन्याचा आमचा संकल्प आहे.

अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच आपल्या भाषणात अजित पवारांचा उल्लेख केला आहे. अहमदनगरमधील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना मोदींनी अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची आठवण करून दिली. मुंबईत प्रभाकर देशमुख या शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या उपोषणाचा संदर्भ देत अजित पवार यांनी धरणात पाणी नाही, तर मी लघवी करायची का? असे म्हटलो होते. मोदींनी पाण्याबद्दल बोलताना आपल्या सभेत अजित पवारांचा उल्लेख केला. 

महाराष्ट्र आमचं सरकार मोठं काम करत आहे. पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन्याचा आमचा संकल्प आहे. देशातील नद्या आणि समुद्राचे पाणी कशाप्रकारे वापरात येईल, यासाठी हे मंत्रालय स्थापन करण्यात येईल. एकीकडे आमचं महायुतीच सरकार जलसिंचनची मोठी काम करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस सरकारचे घोटाळे आणि अजित पवारचे निर्लज्ज वक्तव्य आहे, असे म्हटले. अजित पवार यांच नाव न आठवल्याने मोदींनी 'अजित परिवार के शर्मनाक बयान है', असे मोदींनी म्हटले. मोदींच्या या बोलण्याचा रोक अजित पवार यांनी धरणातील पाण्याबद्दल केलेल्या वक्तव्याकडेच होता. 

उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी इंदापूरच्या निंबोळी गावातील सभेमध्ये बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही जनतेची माफी मागितली होती. तर अजित पवार यांनीही आत्मक्लेष केला होता. मात्र, मोदींनी नगरमधील सभेत अजित पवारांच्या त्या वक्तव्याची आठवण करुन दिली. निंबोळीमधील सभेमध्ये अजित पवार यांनी धरणात पाणी नाही, तर तेथे लघवी करायची का? लघवी करायलाही पाणी प्यावे लागते, असे बेताल वक्तव्य केले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारSujay Vikheसुजय विखेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९lok sabhaलोकसभा