शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

शिर्डी संस्थानची शासनावर पैशांची खैरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 04:57 IST

साई समाधी शताब्दीनिमित्त शिर्डीला ३२०० कोटी रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शिर्डीला अद्याप काहीही दिले नाही.

अहमदनगर : साई समाधी शताब्दीनिमित्त शिर्डीला ३२०० कोटी रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शिर्डीला अद्याप काहीही दिले नाही. याऊलट निळवंडे धरणासाठी पाचशे कोटी व आता मुख्यमंत्री निधीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी संस्थानने शासनाला दिला आहे. संस्थानवर शासनाला पैसे पुरविण्याची वेळ आली आहे.साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री निधीसाठी पन्नास कोटी रुपये देण्याचा निर्णय १ नोव्हेंबरच्या बैठकीत घेतला. यातील तीस कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर वीस कोटी रुपये मुख्यमंत्री फंडात दुष्काळ निवारणासाठी देण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या मागणीनुसार हा निधी देण्यात येणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी स्पष्ट केले होते. संस्थानच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचे इतिवृत्त शासनाकडे पाठविण्यात आले होते. याबाबत शासनाने गुरुवारी अध्यादेश काढला.राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिर्डीला साईबाबांच्या समाधी शताब्दीसाठी ३२०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यातील एक छदामही संस्थानला मिळाला नाही. राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी मंदिरांनी राज्यातील दुष्काळ निवारणासाठी निधी द्यावा, असे आवाहन केले होते. संस्थानने आपला निधी दुष्काळग्रस्तांना देण्याऐवजी सरकारला देण्याचा सपाटा लावला आहे.मुख्यमंत्री आज नगरलामुख्यमंत्री महापालिका निवडणूक प्रचारासाठी आज नगरला येणार आहेत. शिर्डीच्या शताब्दी उत्सावाची यापूर्वीची ३२०० कोटीची घोषणा व दानवे यांच्या नगरच्या ३०० कोटीच्या घोषणांवर ते काय भाष्य करणार? याची उत्सुकता आहे.।नगरला ३०० कोटी कोठून देणार?अहमदनगर महापालिका निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगर शहराच्या विकासाला ३०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी शिर्डीचे ३२०० कोटी मिळालेले नाहीत. त्यामुळे आता नगरचे ३०० कोटी कधी मिळणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.।संस्थानने आजवर दिलेला निधीनिळवंडे धरणासाठी-५०० कोटीमुख्यमंत्री निधीसाठी-५० कोटीविदर्भातील रुग्णालयासाठी-७३ कोटीजलयुक्त शिवारसाठी-३६ कोटीशिर्डी विमानतळासाठी-५० कोटी (मागचे सरकार)एकूण-७०९ कोटी

टॅग्स :shirdiशिर्डी