शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील साईभक्तांची लखनऊ ते शिर्डी सायकल वारी; रोज करतात ४० किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:22 IST

शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी थेट उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथील चार साईभक्त आपला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सायकलवर १२०० किलोमीटरचा प्रवास करीत मंगळवारी सायंकाळी शिर्डीत दाखल झाले. दरम्यान कोपरगाव तालुक्यातील वारी येथून सायकलवर जात असताना त्यांचेशी संवाद साधला.

रोहित टेके । कोपरगाव : शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी थेट उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथील चार साईभक्त आपला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सायकलवर १२०० किलोमीटरचा प्रवास करीत मंगळवारी सायंकाळी शिर्डीत दाखल झाले. दरम्यान कोपरगाव तालुक्यातील वारी येथून सायकलवर जात असताना त्यांचेशी संवाद साधला. उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ जिल्ह्यातील शहाजापूर येथील अखिलेशकुमार मिश्रा, राजेश मिश्रा, राजेंद्र मिश्रा व अवदेश मिश्रा या चार साई भक्तांनी साईबाबांना नवस केला होता. तो पूर्ण झाल्यानंतर मागील महिन्यात (दि.१८) सप्टेंबर रोजी वरील चारही साईभक्त आपापल्या सायकलवर महिनाभर पुरेल एवढी शिदोरी तसेच कपडे व जीवनावश्यक वस्तुंचे गाठोडे टाकून शिर्डीच्या    दिशेने साईबाबांचे नामस्मरण करीत निघाले. दररोज सायकलवर ३५ ते ४० किमीचा प्रवास करून रस्त्यात येणा-या एखाद्या गावातील मंदिरात रात्री थांबून जेवण तयार करून खाल्यानंतर रात्री आराम करायचा. दुसºया दिवशी पुन्हा दैनंदिनी सुरु करायची. असा महिनाभराचा प्रवास सुरु होता. नवीन टायर टाकले प्रवासादरम्यान वरील चौघांच्या सायकलच्या टायरचे एक- एक जोड झिजला असून त्यांना पुन्हा नवीन टायर टाकावे लागले. मंगळवारी सकाळी कोपरगाव तालुक्यातील वारी येथून शिर्डीला जात असताना प्रवासादरम्यान त्यांच्याकडील पैसे संपल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली होती. मात्र ग्रामस्थांनी त्यांना मदत केली. त्यानंतर ते शिर्डीच्या दिशेने रवाना झाले.

टॅग्स :saibabaसाईबाबाAhmednagarअहमदनगर