शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:22 IST

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूसंदर्भात सायरबर तज्ज्ञ सईद शुजा यांनी लंडन येथे काल दिलेली माहिती धक्कादायक आहे.

अहमदनगर : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूसंदर्भात सायरबर तज्ज्ञ सईद शुजा यांनी लंडन येथे काल दिलेली माहिती धक्कादायक आहे. त्यामुळे मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.२०१४ च्या निवडणुकीत ईव्हीएम हॅक करून भाजपाने विजय मिळविला. हे गुपित गोपीनाथ मुंडे यांना माहित होते़ ते कधीही उघड होेऊ शकते़ त्यामुळेच मुंडे यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत इतरही १२ लोकांची हत्या झाली आहे, हा शुजा यांचा दावा विचारात घेण्याजोगा आहे. कारण, जर मुंडे यांचा मृत्यू अपघातात झाला होता तर मग त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरवर कारवाई का झाली नाही? अशी विचारणा त्यांनी केली.दरम्यान, लोकसभेसाठी राष्ट्रवादी-काँगे्रसची आघाडी झाली आहे़ ४८ पैकी ४४ जागांवर निर्णय झाला असून, ४ जागांचा निर्णय दिल्लीत होईल़, असे जयंत पाटील म्हणाले़

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलGopinath Mundeगोपीनाथ मुंडे