शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोपरगावातील दुचाकीच्या शोरूमधील वर्कशॉपला भीषण आग; जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 10:31 IST

आगीवर वेळेत नियंत्रण मिळविल्याने शोरूमच्या मुख्य इर्मारतीस तसेच नवीन दुचाकींना कोणताही धोका झालेला नाही.

अहमदनगर: शहरातील येवला रोड परिसरातील श्रद्धा होंडा या दुचाकीच्या शोरूमच्या वर्कशॉपला आग लागून नुकसान झाल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र मोठे नुकसान झाले आहे.

कोपरगाव शहरातील येवला रोड परिसरात असलेल्या श्रद्धा होंडा दुचाकीच्या शोरूमच्या वर्कशॉपला  रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. कोपरगाव नगरपरिषदेचे आपत्ती व्यवस्थापन कार्यपालन अधिकारी संभाजी कार्ले यांनी आपल्या पथकातील संजय विधाते, कार्तिक मालकर, चेतन गव्हाणे, प्रशांत शिंदे यांच्यासह दोन अग्निशम बंब घेऊन काही मिनिटातच घटनास्थळी दाखल होऊन २५ मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

 या आगीवर वेळेत नियंत्रण मिळविल्याने शोरूमच्या मुख्य इर्मारतीस तसेच नवीन दुचाकींना कोणताही धोका झालेला नाही. मात्र वर्कशॉपच्या शेड व त्यामध्ये बसण्यासाठी असलेली एक कँबीन, दुरुस्तीसाठीचे नवीन स्पेयपार्ट, गाड्यांच्या टाक्यासह वर्कशॉपमधील ईतरही बऱ्याच वस्तू जळून खाक झाल्या आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

टॅग्स :fireआगAhmednagarअहमदनगर