शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

गावात पाऊस किती? १०० की ५४ मिमि?; दोन पर्जन्यमापकांवर वेगवेगळी नोंद

By शिवाजी पवार | Updated: October 4, 2023 15:57 IST

श्रीरामपूर तालुक्यातील प्रकार : शेतकरी संभ्रमात

शिवाजी पवार

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : तालुक्यातील उंदिरगाव येथे सोमवारी अतिवृष्टी होऊन सोयाबीन, मका, कपाशी पिके पाण्याखाली गेली. मात्र महसुली मंडळातील या गावातील दोन पर्जन्यमापकांवर पावसाची वेगवेगळी नोंद झाली आहे. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या पर्जन्यमापकावर १०० मिलिमीटर अर्थात अतिवृष्टी तर महसूल विभागाच्या पर्जन्यमापकावर केवळ ५४ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे या प्रकाराविरुद्ध शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सोमवारी सायंकाळी चार वाजता गावात तुफान पाऊस आला. यावर्षीचा हा सर्वाधिक पाऊस होता. त्यामुळे शेतामध्ये पाण्याचे तळे साचले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात बुडाले आहे. कपाशी, मका ही पिकेही पाण्यात आहे. मात्र एवढा पाऊस होऊनही महसूल विभागाच्या पर्जन्यमापकावर केवळ ५४ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. साखर कारखान्याची यंत्र मात्र अतिवृष्टी दाखवत आहे. गावात महावेधचे आणखी एक पर्जन्यमापक आहे. तेथील पावसाची नोंद अद्याप प्राप्त झालेली नाही. पर्जन्यमापक हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. अतिवृष्टीची नोंद त्यामुळे घेतली जाते. शेतकऱ्यांनी यापूर्वी तहसीलदारांकडे सदोष पर्जन्यमापका विरुद्ध लेखी तक्रार केली आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी महसूल यंत्रणेला उंदिरगाव येथील पिकाच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामाचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसAhmednagarअहमदनगरWaterपाणीFarmerशेतकरी