शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करणार - पालकमंत्री राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:05 IST

गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यात नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असून, जामखेड व केडगाव हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना तत्काळ जेरबंद केले जाईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर येथे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

अहमदनगर : गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यात नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असून, जामखेड व केडगाव हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना तत्काळ जेरबंद केले जाईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर येथे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

शिंदे म्हणाले जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. गावठी कट्यातून खूनाच्या घटना घडतात ही दुर्दैवी बाब आहे. अवैधरित्या जवळ हत्यार बाळगणा-यांवर आता कडक कारवाई होणार आहे. संघटित गुन्हेगारी करणा-यांवरही मोक्का, एमपीडीतंर्गत कारवाई केली जाईल. अवैध व्यवसायाबाबत नागरिकांनीही पोलीसांना माहिती द्यावी. माहिती देणा-या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवून कारवाई केली जाईल. जिल्ह्यात ज्या पोलीस निरिक्षिकाच्या हद्दीत अवैध हत्यात तस्करी आढळून येईल त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटना दुर्दैवी आहेत. जामखेड हत्याकांडातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा १५ पथकांच्या माध्यमातून शोध सुरू आहे तसेच या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करण्यासाठी विशेष चार टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत. या घटनेतील सर्व आरोपी लवकरच जेरबंद होऊन त्यांना कठोर शासन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडJamkhedजामखेड