शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकारी वकिलाचा बंगला फोडून चोरले ५० तोळ्याचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 18:14 IST

अहमदनगर : शहरात चोऱ्या, घरफोडीच्या घटना सुरूच असून रविवारी भरदिवसा चोरट्यांनी सरकारी वकिलाचा बंगला फोडून तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. शहरातील कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

     अहमदनगर : शहरात चोऱ्या, घरफोडीच्या घटना सुरूच असून रविवारी भरदिवसा चोरट्यांनी सरकारी वकिलाचा बंगला फोडून तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. शहरातील कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी ॲड. गोरक्षनाथ काशीनाथ मुसळे (वय ५३) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुसळे हे रविवारी दुपारी कुटुंबीयांसमवेत श्रीगोंदा येथे गेले होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे घरकाम करणाऱ्या महिलेने मुसळे यांच्या घरातील काम आटोपून ती ३.३० वाजता घर बंद करून निघून गेली. त्यानंतर चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरातील बेडरुममधील ड्राॅवरमध्ये ठेवलेेले ५० तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. मुसळे हे सायंकाळी ५.३० वाजता घरी आले तेव्हा चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी