शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांदा अनुदानासाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

By अण्णा नवथर | Updated: April 21, 2023 12:35 IST

पणन विभागाचे उपसचिव मोहन निंबाळकर यांच्याकडून शुक्रवारी आदेश जारी

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कांदा अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याकरिता आता 31 एप्रिल पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. तसा आदेश पणन विभागाची उपसचिव मोहन निंबाळकर यांनी शुक्रवारी जारी केला आहे.

राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये प्रमाणे अनुदान जाहीर केले आहे .या अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याकरिता 20 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु ,अनेक शेतकऱ्यांनी अद्याप अनुदानासाठी अर्ज दाखल केलेले नाहीत. कागदपत्रांची पूर्तता ही शेतकऱ्यांकडून झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन सहकार विभागाने कांदा अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याकरिता 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनुदानासाठीचे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केले आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी