शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

साईसंस्थानवर निवडीसाठी फिल्डिंग; इच्छुक व स्पर्धाही वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 08:20 IST

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांना साई संस्थानमध्ये विश्वस्त पदांसाठी सामावून घेण्यासाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता आहे

प्रमोद आहेरशिर्डी (जि. अहमदनगर) : इच्छुक जास्त व मंत्रिपदे मर्यादित असल्याने नाराजी कमी करण्यासाठी विद्यमान सत्ताधाऱ्यांना महामंडळे व शिर्डीसारख्या देवस्थानांचा आधार घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीची प्रतीक्षाही संपण्याची चिन्हे आहेत.

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांना साई संस्थानमध्ये विश्वस्त पदांसाठी सामावून घेण्यासाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता आहे.  अगोदर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सतरा जागांसाठी जवळपास पाचशे अर्ज म्हणजे एका जागेसाठी अंदाजे तीस जण इच्छुक आहेत. आता राष्ट्रवादीचे आणखी अर्ज वाढून हा आकडा चाळिशीपार जाण्याची शक्यता आहे. निवडीतील स्पर्धेमुळे सरकारची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सुरेश हावरे यांच्या व्यवस्थापनापूर्वी चार वर्षे व नंतर आमदार आशुतोष काळे यांचा अल्प कार्यकाळ वगळता बहुतेक वेळ संस्थानचा कारभार जिल्हा प्रधान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तदर्थ समिती बघत आहे. सध्याही तदर्थ समितीच कामकाज पाहत आहे. गेल्या दहा वर्षांत राज्यकर्त्यांना संस्थानवर पूर्ण क्षमतेचे व्यवस्थापन नेमता आलेले नाही. 

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरshirdiशिर्डी