शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

संगमनेरमध्ये वादळी वारा अन् पावसामुळे शेतकऱ्यांच्या डाळींब बागेचे झाले नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 16:00 IST

काही डाळींबांची झाडे वादळामुळे मोडून पडली आहेत.

नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट सदृश पावसाने संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील शेतकरी प्रभाकर देवराम गायकवाड यांच्या शेतात असलेल्या डाळिंबाच्या झाडांचे नुकसान होऊन डाळिंब फळावर डाग पडून खराब झाले आहेत. तर काही डाळींबांची झाडे वादळामुळे मोडून पडली आहेत.

जोरदार वादळी वारा व गारपीट सदृश पावसामुळे डाळिंब पिकाचे 30 ते 40 टक्के नुकसान झाले असून साधारणपणे दोन ते अडीच लाख रुपये किमितीच्या डाळिंब मालाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याचे प्रभाकर गायकवाड यांनी बोलताना सांगितला आहे. अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला नाही. संबंधित यंत्रणेकडून तात्काळ पंचनामा व्हावा अशी अपेक्षा शेतकरी गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीRainपाऊस