शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

‘साईकृपा’च्या विरोधात शेतकऱ्यांचे धरणे सुरूच

By admin | Updated: January 12, 2016 23:33 IST

श्रीगोंदा : साईकृपा साखर कारखान्याने ऊस बिलाचे पैसे न दिल्याने करमाळा तालुक्यातील सुमारे १०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे श्रीगोंद्यात मंगळवारी आठव्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच होते.

श्रीगोंदा : साईकृपा साखर कारखान्याने ऊस बिलाचे पैसे न दिल्याने करमाळा तालुक्यातील सुमारे १०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे श्रीगोंद्यात मंगळवारी आठव्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच होते. राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आठ दिवसापूर्वी २०१४-१५ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालविले आहे. साईकृपा साखर कारखान्याने ६५ शेतकऱ्यांना उस बिलापोटी धनादेश दिले. जोपर्यंत बँकेत धनादेश पास होत नाहीत व इतर शेतकऱ्यांना धनादेश मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. राजाभाऊ कदम म्हणाले, आम्ही गरीब माणसे आहोत. आम्हाला कामाचे दाम मिळावे म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने शासनाच्या दारासमोर लढा सुरू केला आहे. साईकृपाकडील थकीत ऊस बिलासाठी १८ जानेवारीपासून मांडवगण गटातील रूईखेल, घोगरगाव, रमजान चिंचोली, थिटे सांगवी, चवरसांगवी येथील शेतकऱ्यांनी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर अरुण तरटे, बाबा उगले, दीपक भोस, राजेंद्र भोस, आप्पा कसाब यांच्या सह्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)