शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘साईकृपा’च्या विरोधात शेतकऱ्यांचे धरणे सुरूच

By admin | Updated: January 12, 2016 23:33 IST

श्रीगोंदा : साईकृपा साखर कारखान्याने ऊस बिलाचे पैसे न दिल्याने करमाळा तालुक्यातील सुमारे १०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे श्रीगोंद्यात मंगळवारी आठव्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच होते.

श्रीगोंदा : साईकृपा साखर कारखान्याने ऊस बिलाचे पैसे न दिल्याने करमाळा तालुक्यातील सुमारे १०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे श्रीगोंद्यात मंगळवारी आठव्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच होते. राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आठ दिवसापूर्वी २०१४-१५ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालविले आहे. साईकृपा साखर कारखान्याने ६५ शेतकऱ्यांना उस बिलापोटी धनादेश दिले. जोपर्यंत बँकेत धनादेश पास होत नाहीत व इतर शेतकऱ्यांना धनादेश मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. राजाभाऊ कदम म्हणाले, आम्ही गरीब माणसे आहोत. आम्हाला कामाचे दाम मिळावे म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने शासनाच्या दारासमोर लढा सुरू केला आहे. साईकृपाकडील थकीत ऊस बिलासाठी १८ जानेवारीपासून मांडवगण गटातील रूईखेल, घोगरगाव, रमजान चिंचोली, थिटे सांगवी, चवरसांगवी येथील शेतकऱ्यांनी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर अरुण तरटे, बाबा उगले, दीपक भोस, राजेंद्र भोस, आप्पा कसाब यांच्या सह्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)